आईकडे अश्रुंचे पाट असतात.
आईकडे अश्रुंचे पाट असतात.
पण बापाकडे संयमाचे घाट
असतात. आई रडून मोकळी होते.
पण सांत्वन वडिलांनाच
करावं लागतं आणि
रडणा-यापेक्षा सांत्वन
करणा-यावरच जास्त ताण पडतो
कारण ज्योतीपेक्षा समईच
जास्त तापते ना! पण श्रेय
नेहमी ज्योतीलाच मिळत
राहतं! रोजच्या जेवणाची सोय
करणारी आई आमच्या लक्षात
राहते पण आयुष्याच्या
शिदोरीची सोय करणारा बाप
आम्ही किती सहज विसरून जातो
.
0 comments:
Post a Comment